वेळास समुद्रकिनारी आढळले कासवाचे राज्यातील पहिले घरटे

0
मंडणगड - तालुक्यातील वेळास समुद्रकिनारी ऑलिव्ह रिडले जातीच्या कासव मादीने पहिले घरटे तयार केले असल्याचे आढळून आले. या घरट्यामध्ये मादी कासवाने १०२ अंडी घातली...

महाडमध्ये तीव्र पाणी टंचाई … गेले दोन दिवस पाणी पुरवठा ठप्प

0
महाड: मुंबई- गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या सुरू असलेल्या कामामुळे करंजखोल गावानजीक जलवाहिनी नादुरूस्त झाली आहे. त्यामुळे महाड शहराचा पाणी पुरवठा खंडित झाला.नगरपालिकेने जलवाहिनीची दुरुस्ती करण्यासाठी...

तळवट धरणाचे दरवाजे अज्ञाताने उघडले

0
खेड - तालुक्यातील तळवट धरणाच्या (लघु पाटबंधारे प्रकल्प) मुख्य विमोचकाचे दरवाजे अज्ञाताने उघडल्याची घटना समोर आली आहे. याबाबतची माहिती शेतकरी व्यापारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र...

गुहागर मध्ये साडीच्या झोपाळ्याचा फास लागून मुलाचा मृत्यू

0
गुहागर : साडीच्या झोपाळ्याचा फास लागून १५ वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. हि घटना पालशेत येथील बाजारपेठ परिसरात शुक्रवारी १८जून'रोजी रात्री घडली ....

खेड तालुक्यात पावसाचे जोरदार पुनरागम; लावणीपूर्व शेतीच्या मशागतीच्या कामांना वेग

0
खेड : गेले काही दिवस दडी मारून बसलेल्या पावसाचे खेड तालुक्यात  जोरदार पुनरागमन झाले असल्याने बळीराजा सुखावला असून लावणीपूर्व शेतीच्या मशागतीच्या कामांना सुरवात केली...

मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटात अपघातात 4 जणांचा मृत्यू

0
पोलादपूर : रायगड जिल्ह्यातील पोलादपूर येथे रिक्षा व डंपर यांच्या झालेल्या भीषण अपघातात रिक्षामधील एकूण 4 व्यक्तींचा मृत्यू झाला.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या अपघातातील...

रत्नागिरी : जिल्ह्यात पाणीटंचाई कायम; १७ टँकरने पाणीपुरवठा

0
रत्नागिरी : अजूनही मॉन्सून स्थिरावलेला नसल्यामुळे जिल्हावासीयांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाकडून प्राप्त अहवालानुसार ९० गावांतील १८९ वाड्यांना १७ टँकरने...

‘आधार’ लिंक असेल तरच करता येणार मतदान !

0
रत्नागिरी : मतदार कार्डला आधार नंबर लिंक करण्याच्या प्रक्रियेला १ ऑगस्टपासून सुरुवात झाली आहे. प्रत्येक मतदाराने मतदान कार्डला आधार नंबर लिंक करून घ्यावा, असे...

रत्नागिरीच्या लक्ष्मी ढेकणे यांना ११ लाखांच्या पैठणीचा मान

0
रत्नागिरी: 'होममिनिस्टर' च्या 'महामिनिस्टर' या पर्वाचा महाअंतिम सोहळा रविवारी पार पडला .सोन्याची जर आणि अस्सल हिरे जडीत ११ लाखांच्या पैठणीसाठी महाराष्ट्रातील १० शहरांमध्ये चुरस...

चिपळूणजवळ रेल्वे ट्रॅकवर दरड कोसळली; कोकण रेल्वेची वाहतूक विस्कळीत

0
रत्नागिरी : राज्यभर पावसाचा(Heavy Rain) जोर चांगलाच वाढला आहे. राज्यात अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुंबईतही धो धो पाऊस पडत...

Follow us

12,654FansLike
88,863FollowersFollow
6,548FollowersFollow
223,883SubscribersSubscribe

Latest news