कोल्हापूर : बंद पडलेल्या कंटेनरला कारची तर अपघातग्रस्त कारला ट्रकची धडक, तिहेरी अपघातात चार...
कोल्हापूर: कोल्हापुरातून एक मोठी बातमी समोर आली आहे. याठिकाणी एका विचित्र अपघाताच चौघांचा मृत्यू झाला आहे. या घटनेत बंद पडलेल्या कंटेनरला एका कारने मागून...
किल्ले रायगडच्या पायथ्याशी असलेल्या गावात डोंगराला पडल्या भेगा, तळीये गावची पुनरावृत्ती होण्याची भीती
रायगड : किल्ले रायगडच्या पायथ्याशी असलेल्या गावात डोंगराला भेगा गेल्याने तळीये गावची पुनरावृत्ती होण्याची भीती व्यक्त होत आहे. बावळे गावाच्या डोंगराला मोठमोठ्या भेगा पडल्यायत....
सिंधुदुर्गात श्वेत गंगा आणण्यासाठी सक्रिय
ओरोस - सिंधुदुर्ग जिल्ह्यात ‘श्वेत गंगा’ आणून जिल्ह्यातील दूध उत्पादन एक लाखापर्यंत नेण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने कंबर कसली आहे. यासाठी सध्या दूध...
रघुवीर घाटासह रसाळगड पर्यटनासाठी दोन महिने बंद
खेड - कोकणातील पावसाळी पर्यटनस्थळ म्हणून नावारूपाला येत असलेले रसाळगड आणि रघुवीर घाट एक जुलैपासून दोन महिन्यासाठी प्रशासनाने पर्यटनासाठी बंद केले आहेत. रस्ता व...
वरंध घाट आजपासून 3 महिने वाहतुकीसाठी बंद
रायगड : कोकणाला पश्चिम महाराष्ट्राशी जोडणारा सर्वात जुना मार्ग असलेल्या महाड - भोर, पुणे - पंढरपूर रस्त्यावरील वरंध घाट अवजड वाहतुकीसाठी बंद राहणार आहे....
मुंबई गोवा-महामार्गावरून जाणाऱ्यांसाठी मोठी बातमी, पावसामुळे रस्त्यावर मोठी भेग
चिपळूण :मुंबई-गोवा महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे. पावसामुळे रस्त्यावर मोठी भेग पडली आहे. यामुळे वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. दुसरीकडे रघुवीर घाटवाहतुकीसाठी...
विद्यार्थी अपघात विमा योजनेत केली दुपटीने वाढ;अपघाती मृत्यू झाल्यास कुटुबास दीड लाखांचा निधी
खेड: राज्यातील पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठीच्या राजीव गांधी विद्यार्थी अपघात विमा योजनेत राज्य शासनाने सुधारणा केली असून त्यानुसार अपघातात मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबाला आता...
चिपळूण : परशुराम घाटातील माती घसरू लागली
चिपळूण : तीन दिवस झालेल्या पावसामुळे परशुराम घाटमाथ्यावरील माती घसरू लागली आहे. घाटातून जाणाऱ्या रस्त्यावर अनेक ठिकाणी माती घरंगळून येत असून, यातील एक दगड एका...
रत्नागिरीच्या लक्ष्मी ढेकणे यांना ११ लाखांच्या पैठणीचा मान
रत्नागिरी: 'होममिनिस्टर' च्या 'महामिनिस्टर' या पर्वाचा महाअंतिम सोहळा रविवारी पार पडला .सोन्याची जर आणि अस्सल हिरे जडीत ११ लाखांच्या पैठणीसाठी महाराष्ट्रातील १० शहरांमध्ये चुरस...
मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटातून सुरु आहे जीवघेणा प्रवास
खेड: मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटातून जीवघेणा प्रवास सुरु आहे. गतवर्षीच्या अतिवृष्टीमुळे या घाटाचा काही भाग खचला होता. वर्ष झाले तरी हा खचलेला भाग...