पालघर जिल्ह्यात शिवसेनेला मोठा धक्का, खासदार-आमदारासह जिल्हाप्रमुख शिंदे गटात
वसई / मुंबई : पालघरमध्ये मोठा राजकीय भूकंप झाला आहे. जिल्ह्यात शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेचा मोठा गट शिंदे गटाला पाठिंबा दिला आहे....
विधानपरिषदेसाठी आज मतदान; १० जागांसाठी ११ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात
मुंबई: विधानसपरिषदेच्या दहा जागांसाठी आज निवडणूक होत असून अतिशय प्रतिष्ठेची मानल्या जाणाऱ्या या निवडणुकीच्या निकालाची सगळ्यांनाच उत्सुकता लागून राहिली आहे. या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे...
१ नोव्हेंबरपासून बदलणार बँकिंग नियम
मुंबई : येत्या १ नोव्हेंबरपासून बँकिंग नियम बदलणार आहेत. आता तुम्हाला बँकांमध्ये पैसे जमा करण्यासाठी आणि काढण्यासाठी शुल्क भरावे लागेल. बँक ऑफ बडोदा (BOB...
अपघातात अकाली मृत्यू! आंदोलनांचा बुलंद आवाज हरपला …
पनवेल : शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांचं अपघाती निधन झालं आहे.मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर ही घटना घडली आहे. माडप बोगद्यामध्ये आज पहाटे साडेपाच वाजताच्या सुमारास विनायक...
मुंबई-पुण्यासाठी चिपळुणातून २५० ST
चिपळूण : पाच दिवसांच्या गणरायाला निरोप दिल्यानंतर सोमवारी रात्रीपासून चाकरमान्यांचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे. चाकरमान्यांचा हा परतीचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी चिपळूण आगारातून...
Kurla Rape Case | कुर्ल्यात विवाहितेवर सामूहिक बलात्कार, चौघांना अटक
या प्रकरणी मंगळवारी पोलिसांनी चौघांनाही अटक केली. सर्व आरोपींना बुधवारी कोर्टात हजर करण्यात येणार आहे.
मुंबई : कुर्ला परिसरात 19 वर्षीय विवाहित महिलेवर सामूहिक बलात्कार...
मुसळधार पाऊस!, कोकणात पावसाने थैमान; अतिवृष्टीचा इशारा, एनडीआरएफचे पथक दाखल
जुलै महिना सुरू होताच पावसाने दमदार सुरवात केली आहे. मुंबईसह कोकणात जोरदार पाऊस सुरू आहे. नद्या धोक्याच्या पातळीजवळ गेल्या आहेत. ठाणे, पालघर जिल्ह्यातही पाऊस...
नव्या सरकारच्या मंत्रिमंडळात एकही महिला नाही, सुप्रिया सुळेंचा थेट पंतप्रधानांना सवाल
मुंबई : अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील शिंदे-फडणवीस सरकारचा आज मंत्रिमंडळ विस्तार पार पडला. राज भवनात पार पडलेल्या सोहळ्यात...
‘वैभव नाईकांना पाडण्यासाठी उदय सामंतांनी 50 लाख दिले’, विनायक राऊतांच्या आरोपांनी खळबळ
मुंबई, 16 ऑगस्ट : शिवसेना आणि शिंदे गटातला वाद काही संपायचं नाव घेत नाहीय. मंत्री उदय सामंत यांनी पालीमध्ये बसून शिवसेना फोडायचा प्रयत्न झाला होता,...
रत्नागिरी जिल्ह्याचा पालकमंत्री स्थानिकच हवा;नागरिकांची मागणी
चिपळूण : महाराष्ट्रातच्या राजकारणातील दहा दिवसांच्या नाट्यमय घडामोडीनंतर शिंदेशाही सरकार अस्तित्वात आले. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाचा पदभार देखील स्वीकारला. आता मंत्रिमंडळ विस्तार आणि पालकमंत्रिपदाच्या...