केरळ सरकार देणार इंटरनेटचा मानवी हक्क; 20 लाख नागरिकांना मिळणार फ्री Wi-Fi
नवी दिल्ली : इंटरनेट आता अगदी देशातील कानाकोपऱ्यांत, गावखेड्यांत पोहोचलं आहे. अगदी शहरांतील रेल्वे स्टेशन ते गावांतील एसटी स्टँडपर्यंत अनेक ठिकाणी इंटरनेट सेवा मोफत...
नॅशनल रेकॉर्ड तोडत नीरज चोप्राचा भाला पुन्हा सुसाट;डायमंड लीगमध्ये जबरदस्त फेकी
नवी दिल्ली : टोकियो ऑलिम्पिकमध्ये भालाफेक स्पर्धेत भारताला पहिले सुवर्णपदक मिळवून देणारा स्टार अॅथलीट नीरज चोप्राने नव-नवीन विक्रमांची नोंद करणे सुरूच ठेवले आहे. या...
‘अग्निपथ’वरून 6 राज्यांत निदर्शने:रोहतकमध्ये विद्यार्थ्याची आत्महत्या, हरियाणात पोलिसांची वाहने, तर बिहारमध्ये 4 रेल्वे जाळल्या
केंद्र सरकारच्या 'अग्निपथ' योजनेच्या विरोधात देशभरातून आवाज उठवला जात आहे. बिहारमधून निघणारी ही ठिणगी यूपी, हरियाणा, हिमाचलसह इतर राज्यांमध्येही पोहोचली आहे. या योजनेच्या निषेधार्थ...
निरंतर योगा करा आणि व्याधींपासून दूर राहा
दररोज नियमित किमान तासभर योगा, प्राणायाम व आसने केल्याने मन प्रसन्न राहून दैनंदिन कामे करताना नवी ऊर्जा मिळते. शरीर सुदृढ राहून विविध आजार व...
‘लम्पी’ रोखण्यासाठी कंत्राटी डॉक्टरांची नियुक्ती
चिपळूण : जनावरांवरील लम्पी रोगाचा प्रादुर्भाव जास्त नसला तरी या पार्श्वभूमीवर जनावरांच्या लसीकरणावर प्रामुख्याने भर देण्यात येत आहे. असे असले तरी अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे लसीकरणासाठी...
मुले चोरणारी कथित टोळी सक्रिय असल्याची अफवा
रत्नागिरी: शहर आणि परिसर गेल्या काही दिवसांपासून अफवांच्या घेऱ्यात आहे अन् भयग्रस्तदेखील . शहरात झालेले लागोपाठ दोन खून, लुटीचे प्रकार आणि आता मुलांचे अपहरण...
विधानपरिषदेसाठी आज मतदान; १० जागांसाठी ११ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात
मुंबई: विधानसपरिषदेच्या दहा जागांसाठी आज निवडणूक होत असून अतिशय प्रतिष्ठेची मानल्या जाणाऱ्या या निवडणुकीच्या निकालाची सगळ्यांनाच उत्सुकता लागून राहिली आहे. या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे...
HSC Result 2023: बारावीचा निकाल जाहीर, यंदाही कोकण विभागाची बाजी
राज्याचा बारावीचा निकाल यंदा 91.25 टक्के एवढा लागला आहे. बारावीच्या निकालात कोकण विभाग सर्वात अव्वल राहिला आहे. यंदा HSC बोर्डाची परीक्षा कोणत्याही कोविड निर्बधांशिवाय...
पावसाच्या धारा झेलत रत्नागिरीकरांनी दिली राष्ट्रध्वजाला मानवंदना, १०० फुटी ध्वजस्तंभावर ध्वजारोहण
रत्नागिरी : स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव अंतर्गत घरोघरी तिरंगा मोहिमेला आज, शनिवारी रत्नागिरी येथील जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील १०० फुटी स्तंभावरील ध्वजारोहणाने सुरुवात झाली.
जिल्हाधिकारी डॉ. बी. एन....




