सोन्याची बनावट नाणी विकणाऱ्या संजय कार्लेचा मृतदेह सापडला
मुंबई - मुंबई गोवा महामार्गावर एका फार्म हाऊसच्या बाहेर आलिशान चारचाकीत पॅरोलवर सुटलेल्या संजय कार्लेचा मृतदेह आढळला आहे. गोळ्या झाडून हत्या झाल्याची प्राथमिक माहिती...
सरन्यायाधीशपदी पुन्हा एकदा मराठी माणूस, कोकणच्या शिरपेचात मानाचा तुरा
मुंबई : सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश व्ही रमण्णा यांनी देशाचे आगामी सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती उदय लळीत यांच्या नावाची आज शिफारस केली आहे. म्हणून आता देशाच्या...
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे राजभवनात परतण्याची शक्यता, राज्यातील घडामोडींना वेग
मुंबई : एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे आमदार फोडून शिवसेनेला मोठा धक्का दिला आहे. 40 च्यावर आमदार एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाले आहेत. दरम्यान...
भारतात आढळला सर्वात दुर्मीळ रक्तगट; देशातील पहिला तर जगातील फक्त दहावा व्यक्ती
सुरत: भारतात आतापर्यंतचा सर्वात दुर्मीळ रक्तगट सापडला आहे. आपल्याला आतापर्यंत ए (A), बी (B), ओ (O) आणि एबी (AB) हे फक्त चार रक्तगट माहिती...
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सिद्ध केले बहुमत….
मुंबई : महाराष्ट्राच्या विधानसभेत एकनाथ शिंदे सरकारने बहुमत सिद्ध केले आहे. विश्वासदर्शक ठरावावरील मतदानादरम्यान एकूण 164 आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्या बाजूने मतदान केले. तर...
स्वयंपाकाचा गॅस महागण्याची शक्यता ; गृहिणींचे बजेट कोलमडणार ,वाढत्या महागाईमुळे दिवाळीही कडू होण्याची शक्यता
दिवसेंदिवस वाढत चालेल्या महागाईने सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले असतानाच आता स्वयंपाकाचा गॅस महागणार असल्याची शक्यता आहे. त्यामुळे सामान्य माणसाने जगायचे तर कसे जगायचे हा...
प्रसिद्ध उद्योपती रतन टाटा यांचे निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
मुंबई - प्रसिद्ध उद्योपती रतन टाटा यांचे काल निधन झालं. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण देशावर शोककळा पसरली आहे. रतन टाटा हे ८६ वर्षांचे होते. प्रकृती...
आयुष्य व्हीलचेअरवर गेलं, इस्रोमध्ये शास्त्रज्ञ बनला आणि आता UPSCत यशस्वी
मुंबई : जेव्हापासून UPSC चा निकाल आला आहे. तेव्हापासून यशस्वी उमेदवारांच्या अनेक प्रेरणादायी कथा समोर येत आहेत. अशीच एक कथा आहे अपंग कार्तिक कंसलची. ज्याने...
औरंग्याची कबर नव्हे, समाधी! शिवरायांच्या रायगडावर अमित शहा ‘हे’ काय म्हणाले?
धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज (Sambhaji Maharaj) यांना अत्यंत क्रूरपणे मारणाऱ्या पापी औरंग्याची कबर महाराष्ट्रात रत्नपूरमध्येच (खुलताबाद) खोदली गेली. शंभुराजे आणि मराठ्यांच्या पराक्रमाची, इतिहासातील...
समान नागरी कायदा महाराष्ट्रात लागू होऊ शकतो का?
मुंबई - भारतीय राज्यघटनेतील कलम ४४ अर्थात समान नागरी कायद्याची पुन्हा एकदा चर्चा सुरु झाली आहे. भाजपशासित गुजरात, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश या राज्यांनी समान...






