औरंग्याची कबर नव्हे, समाधी! शिवरायांच्या रायगडावर अमित शहा ‘हे’ काय म्हणाले?
धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज (Sambhaji Maharaj) यांना अत्यंत क्रूरपणे मारणाऱ्या पापी औरंग्याची कबर महाराष्ट्रात रत्नपूरमध्येच (खुलताबाद) खोदली गेली. शंभुराजे आणि मराठ्यांच्या पराक्रमाची, इतिहासातील...
विधानपरिषदेचं मतदान सुरु असताना चंद्रशेखर बावनकुळे अजितदादांच्या केबिनमध्ये, चर्चांना उधाण
मुंबई: विधानपरिषद निवडणुकीसाठी मतदान सुरु असताना विधानभवनाच्या परिसरात रंजक घडामोडी घडताना दिसत आहेत. आज सकाळी ९ वाजता विधानपरिषद निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात झाली. त्यानंतर काहीवेळातच...
Maharashtra SSC Result 2022 Timing: महाराष्ट्र बोर्डाच्या 10वीच्या 15 लाख विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली, पाच...
Maharashtra SSC Class 10 Result: मुंबई : महाराष्ट्र बोर्डाच्या (Maharashtra Board) १०वीच्या १५ लाख विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण...
पेट्रोल ५ रुपयांनी स्वस्त, नगराध्यक्ष, सरपंचांची निवड थेट जनतेतून होणार; आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतलेले...
मुंबई, 14 जुलै : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मंत्रिमंडळाची बैठक घेऊन राज्यासाठी महत्त्वाचे निर्णय घेतले आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात...
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे राज्यात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर; Ajit Pawar Plane Crash
Ajit Pawar Plane Crash या धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि ज्येष्ठ नेते अजित पवार यांचे विमान अपघातात दुःखद निधन...
HSC Result 2023: बारावीचा निकाल जाहीर, यंदाही कोकण विभागाची बाजी
राज्याचा बारावीचा निकाल यंदा 91.25 टक्के एवढा लागला आहे. बारावीच्या निकालात कोकण विभाग सर्वात अव्वल राहिला आहे. यंदा HSC बोर्डाची परीक्षा कोणत्याही कोविड निर्बधांशिवाय...
पहा! कसा झाला अजितदादांचा (Ajit Pawar) विमान अपघात? काय कारणे?
महाराष्ट्र उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे विमान अपघात २८ जानेवारी २०२६ रोजी सकाळी सुमारे ८:०० ते ८:४५ वाजता घडले. मुंबईतून बारामती विमानतळावर (पुणे...
गावात बालविवाह झाल्यास सरपंचावर होणार कारवाई
वाढत्या बालविवाहाबाबत चिंता व्यक्त करत न्यायालयाने सरकारचे कान टोचल्यानंतर बालविवाह प्रतिबंध कायद्याची व्याप्ती आता वाढविण्यात आली आहे.बालविवाह प्रतिबंध कायद्याची व्याप्ती आता दोन कुटुंबापुरती मर्यादित...







