कामांसह पुनर्वसनाचे आवाहन
चिपळूण : परशुराम घाटात असलेल्या धोकादायक कुटुंबांच्या पर्यायी जागेचे पुनर्वसन करा. पुढील अकरा महिन्यांत घाटातील काम पूर्ण करून येथील कुटुंबांचे पुन्हा त्यांच्या राहण्यात घरी...
चिपळूण : जंगलतोड, अतिक्रमणे महापुराला कारणीभूत
चिपळूण : शहरात पूरस्थिती निर्माण होण्यास अपवादात्मकरीत्या पडणारा मुसळधार पाऊस हे महत्त्वाचे कारण असले तरी शहरात वाढलेली लोकवस्ती, मोकळ्या जागांवर झालेले अतिक्रमण, नदीपात्रालगतची बांधकामे,...
मुंबई-पुण्यासाठी चिपळुणातून २५० ST
चिपळूण : पाच दिवसांच्या गणरायाला निरोप दिल्यानंतर सोमवारी रात्रीपासून चाकरमान्यांचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे. चाकरमान्यांचा हा परतीचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी चिपळूण आगारातून...
चिपळूण :परशुराम घाटात डोंगराच्या बाजूने संरक्षक भिंत
चिपळूण : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील परशुराम घाटात चौपदरीकरणाचे काम अतिवृष्टीमुळे थांबले होते; मात्र आता पावसाचा जोर कमी होताच टप्प्याटप्प्याने काम सुरू केले आहे. यामध्ये...
नद्यांच्या गाळमुक्तीसाठी ‘ चिपळूण पॅटर्न ‘
रत्नागिरी : नद्या गाळमुक्तीसाठी आणि त्यामुळे उद्भवणारी पूरस्थिती टाळण्यासाठी नद्यांच्या गाळ उपशासाठी आता राज्यभर चिपळूण पॅर्टन वापरण्यात येणार आहे.या वर्षी चिपळणूच्या वाशिष्ठी नदी गाळमुक्त...
चिपळूण: टेरव वेतकोंडवाडी येथे एसटी बसला अपघात, दोन प्रवासी जखमी
चिपळूण : तालुक्यातील टेरव वेतकोंड वाडी एसटी बसला अपघात झाल्याची घटना आज, मंगळवारी सकाळी घडली. या अपघातात दोन प्रवासी जखमी झाले आहेत.एसटी बसवरील ताबा...
मुंबई-गोवा महामार्गाने प्रवास करताय? रस्ते खचले, पुन्हा एकदा निकृष्ट कामाचा प्रश्न समोर
खेड : काही वर्षांपासून मुंबई गोवा महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम सुरु आहे. रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी डिसेंबर 2022 पर्यंत महामार्गाचे काम पूर्ण होईल असे...
चिपळूण : पोफळी मार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य
चिपळूण : पोफळीपासून पिंपळीपर्यंत रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली असून मोठमोठे खड्डे पडल्याने दुचाकी, चारचाकी वाहनचालक त्रस्त झाले आहेत. या रस्त्यावर खड्डे पडल्यामुळे वाहन चालकांना...
चौपदरीकरणासाठी परशुराम घाट पोखरल्याने परशुराम, पेढे -परशुराम या दोन गावांना धोका
चिपळूण : चौपदरीकरण कामादरम्यान महामार्गावरील परशुराम घाट पोखरताना ठेकेदार कंपनीने आवश्यक ती खबरदारी न घेतल्याने घाटाच्या पायथ्याशी वसलेले पेढे -परशुराम आणि घाटाच्या माथ्यावर सलेले...
चिपळूणजवळ रेल्वे ट्रॅकवर दरड कोसळली; कोकण रेल्वेची वाहतूक विस्कळीत
रत्नागिरी : राज्यभर पावसाचा(Heavy Rain) जोर चांगलाच वाढला आहे. राज्यात अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुंबईतही धो धो पाऊस पडत...